झालेला बदल

गावात स्वच्छता अभियान राबविल्यामुळे गावातील रोगराई कमी झाली।गाव स्वच्छ व सुंदर दिसायला लागले।

मिळवलेले पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कारासाठी प्रस्तावीत।

सदयस्थीती

  • आजाराचे प्रमाण कमी झाले।
  • हागणदारी मुक्त गाव।
  • स्वच्छ व सुंदर गाव।

गावात विशिष्ट क्षेत्रात कार्य केले असेल तर माहिती

  • शेती विषयक
         जुनी पिक पदधत बदलून शास्त्रोक्त पदधतीने शेती करयास सुरवात।
    भाजीपाला लागवड टोमॅटो वांगी भेंडी भोपळा इ।
    फळबाग लागवड द्राक्ष डाळींब
    सोयाबीन गहू लागवड
    फूलशेती
  • गांडूळखत प्रकल्प
    वैयक्तीक शेतकरयांचे गांडूळखत प्रकल्प 03
  • बायोगॅस प्रकल्प
    वैयक्तीक शेतकरयांचे 05 बायोगॅस प्रकल्प
  • सौरउर्जा
    सौरउर्जा प्रकल्प नाही।